मुख्यमंत्री फडणवीस : कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय इमारतीचे उद्घाटन
मुख्यमंत्री फडणवीस : कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय इमारतीचे उद्घाटन शेतकऱ्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी केवळ कर्जमाफी पुरेशी नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि आधुनिकीकरणावर आधारित कृषी व्यवस्था उभी करून उत्पादन खर्च कमी करणे व उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रातील हे आव्हान लक्षात घेऊन कृषी महाविद्यालयांनी संशोधन करून त्याचा प्रत्यक्ष लाभशेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, […]